गोवा ते कन्याकुमारी किनारपट्टीचे नाव

  1. पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास
  2. भारतातील सर्वात लांब रुटची ट्रेन कोणती? किती तासांचा आहे प्रवास? घ्या जाणून
  3. गोवा
  4. गोवा एका वेगळ्या रुपात – भाग १ – मित्रहो
  5. कन्याकुमारी : इतिहास, प्रेक्षणीय स्थळ, कसे पोहोचायचे आणि भेट देण्याची उत्तम वेळ
  6. कन्याकुमारीत या धबधब्यांना पर्यटकांची पसंती, एकदा नक्की भेट द्या


Download: गोवा ते कन्याकुमारी किनारपट्टीचे नाव
Size: 32.65 MB

पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास

======================================================================== आदले दिवशीची पुरेशी विश्रांती आणि झोप यामुळे पहाटे प्रसन्न जाग आली. आजचा पल्ला खूपच मोठा होता. कराड इतका नसला तरी तवांडी आणि वांटामुरी घाट पार करून बेळगाव मार्गे १४५ किमी अंतर पार करून धारवाड गाठायचे होते. हा प्रवास किती खडतर असेल याची खरे तर कल्पना नव्हती आणि त्यामुळे पहाटेच्या वेळी मजेत होतो. आधीच्या दोन दिवसांचा अनुभव लक्षात घेता, सकाळी उठल्या उठल्या एक एनर्जीबार संपवला आणि त्यावर अर्धी बाटली पाणी प्यालो. बऱ्यापैकी ताकद आल्यासारखे वाटले. त्याजोरावर हुप्पा हुय्या करून निघालो. आजही मस्त काळोख्या पहाटेच चालवायाचे होते पण परिस्थिती बरी होती आणि ती जेमतेम ४-५ किमीपर्यंतच टिकली. कारण निप्पाणी सोडल्या सोडल्या लगेचच तवांडीचा घाट लागतो. गाडीने जाताना हा घाट फारसा जाणवत नाही पण सगळे वजन घेऊन सायकल मारताना मात्र चांगलेच घामटे काढतो. आज तसा वेग बरा होता त्यामुळे अगदी मागे पडलो नाही आणि फासफुस करत घाट चढायला सुरुवात केली. वाटला होता त्यापेक्षा चढ बराच निघाला आणि शेवटी वैतागून मी उभे राहून पॅडल मारायला लागलो. बाबूभाई मागेच होता, त्याने अरे उगाच लोड नको घेऊ, गुढग्याला त्रास होईल असा इशारा दिला पण म्हणलं मरूं दे, पहिला हा घाट संपवतो मग बघु. आणि शेवटी घाट संपला तेव्हा इतक्या पहाटे देखील घामाने डबडबून निघालो होतो. सुदैवाने थोडे पुढेच एक धाबा उघडा दिसला आणि गरमागरम चहा, क्रिमरोल हाणले. आणि त्याचा परिणाम म्हणून निसर्गाने जोरात पुकारले. परत मागे पडायला नको म्हणून सगळ्यांना विचारून खात्री केली, म्हणलं थांबताय ना, मी पटदिशी जाऊन येतो. हो हो म्हणले खरे आणि थोड्या वेळात बघतोय तर च्यायला सगळे आपले सायकलवर टांग मारून निघाले ...

भारतातील सर्वात लांब रुटची ट्रेन कोणती? किती तासांचा आहे प्रवास? घ्या जाणून

मुंबई, 21 मे : भारतातील सर्वात लांब रूटची ट्रेन कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? माहित नाही ना? तर आम्ही तुम्हाला सांगतो. विवेक एक्सप्रेस नावाची ही ट्रेन आहे. विवेक एक्सप्रेस नंतर कोणत्या ट्रेनचा रुट सर्वात मोठा आहे? तर भारताच्या एका कोपऱ्यातून (कश्मीर) दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत (कन्याकुमारी) जाणारी ट्रेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. ती ट्रेन ट्रॅकवर सुमारे 80 तास सतत धावते तर एका बाजूने सुमारे 3000 किलोमीटर प्रवास करते. या ट्रेनविषयी तुम्हाला माहिती नसेल. चला तर मग जाणून घेऊया. भारतात रेल्वेचे मोठे जाळे आहे आणि त्याच्याशी संबंधित अनेक रोचक माहिकी आहे. तुम्ही रेल्वेने नियमित प्रवास करत असाल किंवा त्यातून लांब आणि अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्हाला देशातील लांब रुटच्या गाड्यांबद्दल माहिती असायला हवी. भारतातील लांब रुटचा प्रवास करणारी दुसऱ्या क्रमांकाची ट्रेन कोणती आहे हे आपण जाणून घेऊया. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत चालणारी ट्रेन हिमसागर एक्सप्रेस जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णोदेवी कटरा ते कन्याकुमारीपर्यंत धावते. ही साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन आहे आणि सध्या अंतर आणि वेळेच्या दृष्टीने सर्वात लांब धावणारी दुसरी, विवेक एक्सप्रेस नंतर दुसरी आहे. देशातील 12 राज्यांमधून जाणारी ही एकमेव ट्रेन आहे. याची सुरुवात 1984 मध्ये झाली. त्यावेळी ही देशातील सर्वात लांब ट्रेन होती. 12 राज्यांतील 70 स्टेशनवर थांबते ट्रेन 12 राज्यांमधून जाणारी हिमसागर एक्स्प्रेस 71 तास 50 मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करते. या दरम्यान ती एकूण 70 स्टेशनवर थांबते. यामध्ये दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडूसह अनेक राज्यांच्या प्रमुख रेल्वे जंक्शन्सचा समावेश आहे. म्हणूनच या ट्रेनमध्ये प्र...

गोवा

ऊपर से दक्षिणावर्त: पलोलेम तट, चर्च और कॉन्वेंट ऑफ सेंट फ्रांसिस ऑफ असीसी, बेसिलिका ऑफ बॉम जीसस, शांता दुर्गा मंदिर, अवर लेडी ऑफ द इमैक्युलेट कॉन्सेप्शन चर्च, गोवा और गैलरी डी फोंटेनहास ध्येय: सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्‌भवेत् ( सभी को अच्छा लगे, किसी को दुख न मिले) निर्देशांक(Panaji): 15°30′N 73°50′E / 15.50°N 73.83°E / 15.50; 73.83 15°30′N 73°50′E / 15.50°N 73.83°E / 15.50; 73.83 देश 30 मई 1987 राजधानी सबसे बडा शहर शासन •सभा • • • • • परिमल राय, क्षेत्रफल •कुल 3702किमी 2 (1,429वर्गमील) क्षेत्रदर्जा 28वां जनसंख्या (2011) •कुल 1,458,545 •दर्जा 26वां गोंयकार GSDP (2020–21) • ₹0.815 trillion ( • ₹4,72,285 ( 403XXX GA- (2018) 0.761 उच्च) · 973 88.70% (3रा) अनुक्रम • 1 नाम का उद्भव • 2 इतिहास • 3 भूगोल • 4 अर्थ जगत • 5 लोग और संस्कृति • 6 यातायात • 6.1 बाहरी • 6.2 आंतरिक • 7 पर्यटन • 7.1 मांडवी नदी • 8 गोवा के जिले • 9 खेल • 10 सन्दर्भ • 11 इन्हेंभीदेखें • 12 बाहरी कड़ियाँ नाम का उद्भव [ ] गोपराष्ट्र यानि गोपालकों के देश के रूप में मिलता है। दक्षिण गोवाराष्ट्र के रूप में पाया जाता है। गोपकपुरी और गोपकपट्टन कहा गया है जिनका उल्लेख अन्य ग्रंथों के अलावा गोअंचल भी कहा गया है। अन्य नामों में गोवे, गोवापुरी, गोपकापाटन और गोमंत प्रमुख हैं। गोउबा के रूप में किया है। जनश्रुति के अनुसार गोवा जिसमें हरमल के पास आज भूरे रंग के एक पर्वत को इतिहास [ ] इन्हें भी देखें: गोवा के लंबे 1510 में, पुर्तगालियों ने एक स्थानीय सहयोगी, तिमैया की मदद से सत्तारूढ़ बीजापुर सुल्तान यूसुफ आदिल शाह को पराजित किया। उन्होंने वेल्हा गोवा में एक स्थायी राज्य की स्थापना की। यह गोवा में पुर्तगाली श...

गोवा एका वेगळ्या रुपात – भाग १ – मित्रहो

काय आहे रे गोव्यात बिकनी, बिच आणि बीयर? हे वाक्य अनेकदा ऐकले होते. तसे बघायला गेले तर हे काही खोटे नव्हते. मी याआधी जेंव्हाही गोव्याला गेलो तेंव्हा फक्त उत्तर गोवा, दक्षिण गोवा मधले समुद्र किनारे, दोन मोठी चर्च, शांता दुर्गा मंदिर आणि मंगेशीचे मंदिर हेच काय ते बघितले होते. या व्यतिरीक्त गोव्यात खरच काही आहे का हा प्रश्न मलाही पडला होता. मी फार पूर्वी काही कामानिमित्त साखळीच्या भागात गेलो होतो पण तेंव्हा सुद्धा मी काम झाल्यावर उत्तर गोवा दक्षिण गोवा टूरची बस करुन फिरलो होतो. त्यावेळी म्हापशाच्या मासेबाजारात मारलेला फेरफटका मात्र कायम लक्षात राहिला. तिथे ज्याप्रकारे भावबाजी चालली होती त्यावरुन गोयं व्यक्तीच्या व्यवहार कुशलतेचा अंदाज आला होता. उत्तर गोवा बस टूर करताना आमची बस रस्त्यावर उभी असणाऱ्या टाटा सुमोला घासून गेली. त्या मासेबाजारातील अनुभवावरुन इथले हे प्रकरण आता तास दोनतासात मिटण्यासारखे नाही हे माझ्या लगेच लक्षात आले. कंपनीला बस बदलूनच पुढचा टूर करावा लागला. दिवार किंवा दिवाडी बेट गोव्यात बीच शिवाय काय आहे असा विचार करणारे एका महत्वाच्या मुद्दयाकडे दुर्लक्ष करतात तो म्हणजे गोवा हा त्याच सह्याद्रिचा किंवा पश्चिम घाटाचा भाग आहे जो भाग जगात त्याच्या जीवसृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम घाट जो त्याच्या विपुल Flora and Fauna साठी जगभरात प्रसिद्ध आहे ते गोव्यात देखील आहे. घाट म्हटला की धबधबे आले परंतु एक दूधसागर धबधबा सोडला तर गोव्यातील इतर धबधब्यांची फारशी कुणाला माहिती नसते. दूधसागरला जाण्यात दिवस मोडतो म्हणून मंडळी तिथे जाण्याचे टाळतात आणि फक्त समुद्रकिनारे फिरुन परतात. त्याचमुळे गोवा म्हणजे फक्त बीच आणि बियर हि भावना बळावत जाते. जेंव्हा मी गोवा सायकलींग टूर विषयी वाचले त...

कन्याकुमारी : इतिहास, प्रेक्षणीय स्थळ, कसे पोहोचायचे आणि भेट देण्याची उत्तम वेळ

• इतिहास • भेट देण्यासारखी ठिकाणे • कसे पोहोचायचे कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील टोकावर वसलेले, तामिळनाडू राज्यातील समुद्रकिनारी असलेले शहर आहे. पूर्वी ओळखले जात होते ह्या नावाने केप कोमोरिन, कन्याकुमारी भातशेती, नारळाची झाडे, टेकड्यांचे निःसंदिग्ध पट्टे आणि नादुरुस्त दऱ्यांनी नटलेले आहे. प्राचीन काळापासून, कन्याकुमारी हे धर्म, वास्तुकला आणि संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. कन्याकुमारीला भेट देण्याची उत्तम वेळ भारतातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून प्रशंसित आहे जिथे तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त एकाच किनाऱ्यावर पाहू शकता, कन्याकुमारी, भारत हे त्याच्या अद्भुत स्थलाकृतिमुळे तसेच त्याच्या निर्दोष किनारपट्टीमुळे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ऑक्टोबर ते मार्च हे महिने कन्याकुमारीला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आणि आजूबाजूच्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. कन्याकुमारीचा इतिहास कन्याकुमारीचा इतिहास अनेक शतकांचा आहे. उदाहरणार्थ, टॉलेमीच्या कृतींमध्ये कन्याकुमारीचे वर्णन अलेक्झांड्रियाशी चांगले व्यापारी संबंध असलेले प्रवासी गेटवे म्हणून केले जातात. कन्याकुमारी हे शहर म्हणून अनेक राज्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे शासन केले आहे. उदाहरणार्थ, त्रावणकोरच्या वेनाड सरदारांसह चेरा, पांडिया यांची कन्याकुमारीच्या एकूण इतिहासाला आकार देण्यात काही ना काही भूमिका होती. 1956 पर्यंत कन्याकुमारी त्रावणकोरच्या तत्कालीन महाराजांच्या अधिपत्याखाली होती. पुढे, इतिहासात, हे शहर भारताच्या संघराज्यात सामील झाले आणि तमिळनाडू राज्याचा एक भाग बनले. हिंदू दंतकथा.आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार, कन्या कुमारी ही देवी पार्वतीची अवतार नसून ती भगवान शिवाशी ...

कन्याकुमारीत या धबधब्यांना पर्यटकांची पसंती, एकदा नक्की भेट द्या

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us कन्याकुमारी या ठिकाणाला कायम मंदिरे आणि इतर स्मारकांसाठीत ओळखले जात आले आहे. या ठिकाणी तीन महासमुद्र एकत्र येतात त्यामुळे हे ठिकाण अद्भुत आहे. तेसेच कन्याकुमारी येथे दक्षिणेस हिंद महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि पश्चिमेस अरबी समुद्र असल्याने या ठिकाणी शेकडो लहान-मोठे झरे वाहतात आणि ते पर्यंटकांना आकर्षित करतात. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहीले आहे. दरम्यान तमिळनाडू राज्यात असलेल्या कन्याकुमारी या ठिकाणाला कायम मंदिरे आणि इतर स्मारकांसाठीत ओळखले जात आले आहे. या ठिकाणी तीन महासमुद्र एकत्र येतात त्यामुळे हे ठिकाण अद्भुत आहे. तेसेच कन्याकुमारी येथे दक्षिणेस हिंद महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि पश्चिमेस अरबी समुद्र असल्याने या ठिकाणी शेकडो लहान-मोठे झरे वाहतात आणि ते पर्यंटकांना आकर्षित करतात. पोहण्यापासून ट्रेकिंग, पक्षी निरीक्षणापर्यंत कन्याकुमारीजवळ असलेले हे धबधबे एक आदर्श ठिकाण आहेत. उन्हाळा असो की पावसाळा, कन्याकुमारी आणि जवळील धबधबे त्या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्याची झलक देतात. तसेच, ही जागा मित्र आणि कुटूंबासह सुट्टी घालवण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. आज आपण कन्याकुमारीच्या आसपास स्थित काही सुंदर धबधब्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. धबधब्याजवळ तुम्हाला पर्यटकांची गर्दी नको असल्यास पझायार नदीवरील जंगलाच्या आत असलेल...